गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.२४:राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद (ईद उल झुहा) मानवी जीवनातील त्याग व समर्पण या उदात्त मूल्यांचे स्मरण देते. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान व समृद्धी आणो, अशी मी कामना करतो, तसेच राज्यातील जनतेला ईदेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा